शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 22:04 IST

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 1984च्या दंगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आरोप करणं चुकीचं आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. 1984च्या शीख दंगलीत राहुल गांधी भागीदार होते, असा आरोप  सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमरिंदर सिंग यांनी अकाली दलावर जोरदार हल्लाबोल केला.ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यान राहुल गांधी शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत होते. त्यामुळे राहुल गांधींना आरोपी ठरवणं योग्य नाही. ज्यावेळी राहुल गांधींना याबाबत समज नव्हती, त्या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरणं अयोग्य आहे. दंगलीतल्या आरोपींवर कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणालेत. राहुल गांधींनी 1984च्या दंगलीचा निषेध नोंदवला होता. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या पक्षाला जबाबदार धरणे मूर्खपणाचे ठरेल.सुखबीर सिंग बादल यांचं हे विधान अज्ञानातून आले आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. आपचे नेते एच. एस. फुल्का यांनीही काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे. शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नसल्याचं राहुल गांधींचं विधान बेजबाबदारपणाचं आहे. राहुल यांनी या विषयावर आपल्याशी खुली चर्चा करावी, असंही आव्हानही फुल्का यांनी दिलं आहे. 1984ची शीख दंगल राजीव गांधींच्या इशाऱ्यामुळेच घडल्याचा आरोपही फुल्का यांनी केला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेस1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगल