शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 06:00 IST

अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत.

- हरिश गुप्ताअमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये पराभव व्हावा म्हणून भाजपने जंगजंग पछाडले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा या मतदारसंघात झाल्या. पण भाजपच्या या डावपेचांवर मात करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत.अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत. इराणी यांना उत्तर प्रदेशच्या सरकारी यंत्रणेचेही मोठे पाठबळ लाभले आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांच्या लखनौऊ वा अन्य राज्यांतून आलेल्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.‘चौकीदार चोर है' असा घणाघात राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांच्यावर नरेंद्र मोदी संतापले आहेत. या प्रचारामुळे भाजप चिंताग्रस्तही झाला आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसला सत्ता मिळता मिळता राहिली. मध्य प्रदेश, राजस्थान, विधानसभेत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राहुल यांनी कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला तर प्रियांका यांनीही प्रचारात चैतन्यही आणले.अमेठीबरोबरच राहुल यांनी केरळच्या वायनाडमधूनही अर्ज भरुन त्यांना हरविण्याचे भाजपचे डावपेच उधळून लावले. प्रियांका यांनी अमेठीत पाच दिवसांच्या दौरा करून मोदी सरकारवर कडक टीका केली. राहुल यांनीही अमेठीचा पाच दिवसांचा दौरा केला. याआधी गांधी घराण्यातील कोणाही व्यक्तीने निवडणूक काळात एकाच मतदारसंघात इतक्या दिवसांचा दौरा केला नव्हता.

मोदींकडून विद्वेषी प्रचार - राहुल गांधीनवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अजय माकन उभे असून तेथील मतदानकेंद्रात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मतदान केले. राहुल गांधी यांनी मतदानानंतर केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लोकशाही वाचविण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असून त्यादृष्टीने या लोकसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. देशहित लक्षात घेऊनच मी आज मतदान केले आहे. बेरोजगारी, शेतीचे गंभीर बनलेले प्रश्न, नोटाबंदी, राफेल खरेदी व्यवहारातील घोटाळा या प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठविला आहे. मोदींनी मात्र विद्वेषी प्रचार चालविला आहे. आम्ही मात्र मत्सरावर प्रेमानेच मात करू.

अखिलेश यांचे आवाहन : राहुल गांधी यांनाच मतदान करा असे आव्हान करण्याची विनंती काँग्रेसतर्फे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना करण्यात आली होती. अमेठी व रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारालाच मतदान करावे असा आदेश मायावतींनी बसपच्या कार्यकर्त्यांना दिला होता. याबद्दल या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधी यांनी आभार मानल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :amethi-pcअमेठीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019