शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:18 IST

राहुल गांधींना थंडी वाजत नाही? आणि नसेल तर त्यामागचे कारण काय? आता यावर खुद्द राहुल गांधींनीच उत्तर दिले आहे. यामागचे रस्य त्यांनी सांगितले आहे.

सध्या दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असले तरी भारत जोडो यात्रा करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी सतत्याने एका टी-शर्टवरच दिसत आहेत. त्यांना अनेक वेळा विचारण्यात आले की, आपण असे का करत आहात? आणखी काही कपडे का परिधान करत नाहीत? राहुल गांधींना थंडी वाजत नाही? आणि नसेल तर त्यामागचे कारण काय? आता यावर खुद्द राहुल गांधींनीच उत्तर दिले आहे. यामागचे रस्य त्यांनी सांगितले आहे. तर जाणून घेऊयात काय आहे राहुल गांधींना थंडी न वाजण्यामागचं रहस्य?

राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? -राहुल गांधी म्हणाले, आपण थंडीला घाबरत नाही, म्हणून आपल्याला थंडी वाजत नाही. जे लोक स्वेटर अथवा जॅकेट घालत आहेत, ते थंडीला घाबरतात. यामुळेच त्यांना थंडी वाजते. मात्र, माज्या बाबतीत असे नाही. माझी यात्राच मुळात भीती विरोधात आहे. मला भीती वाटत नाही.

राहुल म्हणाले, BJP-RSS गुरू -याशिवाय राहुल गांधी म्हणाले, ''मी विशेषतः आरएसएस आणि भाजपच्या लोकांचे आभार मानतो. कारण ते जेवढे आक्रमण करतात, आम्हाला तेवढीच सुधारण्याची संधी मिळते. माझी इच्छा आहे, की त्यांनी त्यांच्या आक्रमानाची तीव्रता अणखी वाढवावी. यामुळे काँग्रेसला आपली विचारधारा अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. मी त्यांना (आरएसएस आणि भाजपला) आपला गुरु मानता. काय करायला हवे आणि काय नको, यासंदर्भात ते मला मार्ग दाखवतात. ते आम्हाला चांगली ट्रेनिंग देत आहेत." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा