शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
4
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
5
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
6
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
7
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
8
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
9
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
10
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
11
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
12
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
13
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
14
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
15
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
16
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
17
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
18
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
19
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
20
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
Daily Top 2Weekly Top 5

"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:47 IST

Rahul Gandhi BJP Ayodhya: यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचेही व्यक्त केले मत

Rahul Gandhi, BJP Ayodhya: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड अशा दोनही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निकाल लागल्यानंतर, राहुल गांधी कोणता मतदारसंघ सोडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राहुल यांना वायनाडचा मतदारसंघ सोडला आणि रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले. राहुल गांधींचा हा निर्णय झाल्यावर त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी भाजपाला अयोध्येतील पराभवावरून सणसणीत टोला लगावला.

"उत्तर प्रदेशात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारा आहे. द्वेषाच्या राजकारणाला सणसणीत उत्तर यूपीच्या जनतेने दिले. अयोध्येत भाजपाचा पराभव हा जनतेने त्यांना दिलेला स्पष्ट संदेश आहे की, भाजपाने जे द्वेषाचे राजकारण चहुबाजूंना पसरवले होते, त्याचा लोकांनी स्वीकार केलेला नाही," अशा शब्दांत राहुल यांनी भाजपावर खरमरीत टीका केली.

"उत्तर प्रदेशात आता निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात आगामी लढती रंगणार आहेत. मला अपेक्षा आहे की यूपी मध्ये काँग्रेस आगामी निवडणुकामध्ये दमदार यश मिळवेल. मी वायनाडमधून राजीनामा दिला की येथून प्रियंका गांधी निवडणूक लढतील. त्यांना माझा पाठिंबा आहे. वायनाडच्या जनतेला आम्ही जी वचनं दिली, ती वचने आम्ही नक्कीच पूर्ण करू," असेही राहुल गांधी म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAyodhyaअयोध्याBJPभाजपा