शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

काँग्रेस नेत्याने पाकमध्ये दिले होते 'हिंदुस्तान जिंदाबाद'चे नारे : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 10:49 IST

देशात कुठही पाहा, हिंसा, बलात्कार, गुंडगिरी आणि खून होताना दिसत आहे. मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दररोज भाजप आणि आम आदमी पक्षात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत आता काँग्रेसने प्रवेश केला आहे. भाजपकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख या निवडणुकीतही करण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील पाकिस्तानवरून भाजपला टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते देशभक्तीच्या गप्पा मारतात. पाकिस्तानचे नाव घेतात. मात्र तरविंदर सिंह मारवाह असे नेते आहे ज्यांनी पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लगावले होते. पाकिस्तानात त्यांना अटकही करण्यात आली होती. भाजपकडे एकतरी नेता आहे का, ज्याने पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लावले, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला.

देशात कुठही पाहा, हिंसा, बलात्कार, गुंडगिरी आणि खून होताना दिसत आहे. मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही. वास्तविक पाहता हिंदू धर्मात सर्वांना घेऊन पुढे जाण्याची शिकवण आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्षाकडून लोकांच्या मनात तिरस्कार भरवण्यात येत असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केली.