शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

'हिंसेने तोडगा निघणार नाही, शांतता हाच एकमेव उपाय', राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 15:17 IST

Manipur Violence: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या हिंसाग्रस्त मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मदत छावण्यांमध्ये पीडित नागरिकांची भेट घेतली.

Rahul Gandhi In Manipur: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. राज्यातील हिंसाचारामुळे बाधित हजारो लोकांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी या हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर असून, आज त्यांनी पीडितांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शांततेचा संदेश दिला.

राहुल गांधी म्हणाले, मी आज मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये गेलो आणि प्रत्येक समाजातील लोकांना भेटलो. मदत छावण्यांमध्ये औषधांचा आणि अन्नाचा तुटवडा आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. मी मणिपूरच्या प्रत्येक व्यक्तीला शांतता राखण्याचे आवाहन करतो. मणिपूरला शांतता हवी आहे, शांततेसाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते करेन.

राहुल गांधींनी आज (30 जून) बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहरातील दोन मदत शिबिरांना भेट दिली. राहुल गांधी हेलिकॉप्टरने सकाळी 9.30 च्या सुमारास मोइरांग येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी पीडित लोकांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. राहुल गांधी यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, पीसीसी अध्यक्ष कीशम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजय कुमार उपस्थित होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा