शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Punjab Election 2022: भय्यांना पंजाबमध्ये राज्य करू देणार नाही; मुख्यमंत्री चन्नींच्या उद्गारामुळे काँग्रेस अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 08:37 IST

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून भय्या लोक पंजाबमध्ये येऊन राज्य करू इच्छित आहेत. त्यांना पंजाबमध्ये घुसखोरी करू देऊ नका

एस. पी. सिन्हा

चंदीगड : उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली येथील रहिवाशांना (त्यांना भय्या या नावानेही संबोधले जाते.) पंजाबमध्ये आम्ही राज्य करू देणार नाही. उत्तर प्रदेशातील भय्यांना पंजाबमध्ये येऊ देणार नाही, असे वादग्रस्त उद्गार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत काढले. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, फुटीरतावादी मानसिकतेच्या काँग्रेसला पंजाबवर एक क्षणभरही राज्य करू देऊ नका.

पंजाबमध्ये येत्या रविवारी, २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत सांगितले की, प्रियांका गांधी या पंजाबच्या सून आहेत. त्यामुळे सर्व पंजाबी नागरिकांनी आपल्याच व्यक्तीच्या पक्षाला मत दिले पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून भय्या लोक पंजाबमध्ये येऊन राज्य करू इच्छित आहेत. त्यांना पंजाबमध्ये घुसखोरी करू देऊ नका. चन्नी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रियांका गांधी हसल्या व त्यांनी टाळ्यादेखील वाजवल्या, असा आरोप होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांवर चन्नी यांनी ही टीका केल्याची चर्चा आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर बिहारमध्ये गुन्हा दाखलयूपी व बिहारमधील नागरिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याविरुद्ध पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर मुजफ्फरपूरच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाशमी यांनी हा खटला दाखल केला आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस