शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

"जनता अभिमन्यू नाही तर..."; राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या योजनांसंदर्भात सोशल मीडियावर हे काय लिहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 14:08 IST

नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य भारतीयांचे 'रिकामे खिसे'ही कापले जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य भारतीयांचे 'रिकामे खिसे'ही कापले जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी  मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी “उद्योगपती मित्रांचे 16 लाख कोटी रुपये माफ केलेल्या सरकारने ‘मिनिमम बॅलेन्स’देखील मेन्टेन करू न शकणाऱ्या गरीब भारतीयांकडून 8500 कोटी रुपये वसूल केले आहेत,“ असे लिहिले आहे.

राहुल गांधी यांनू पुढे लिहिले, "दंडव्यवस्था' हे मोदींच्या चक्रव्यूहाचे द्वार आहे, याच्या माध्यमाने सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा,  भारतीय जनता अभिमन्यू नही, अर्जुन आहे. ती चक्रव्यूह भेदून आपल्या प्रत्येक अत्याचाराचे उत्तर देणे जाणते."

...म्हणून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला - खरे तर, राहुल गांधी यांनी एक अहवाल आल्यानंतर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या अहवालात, अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स मेंटेन करू न शकणाऱ्या लोकांकडून गेल्या पाच वर्षांत पेनल्टीच्या माध्यमाने एकूण 8500 कोटी रुपये कमावल्याचे म्हणण्यात आले आहे.  गेल्या पाच वर्षांत सरकारी बँकांची मिनिमम बॅलेन्स पेनल्टीची रक्कम 38 टक्क्यांनी वाढली आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकcongressकाँग्रेसBJPभाजपा