शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:45 IST

३० डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रात जयराम रमेश यांनी निदर्शनास आणून दिले की, ९ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या ईव्हीएम संबंधित चिंतेवर ईसीआयला एक निवेदन सादर करण्यात आले होते.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार यांना पत्र लिहून मतदान केल्यावर ते नेमके कोणाला झाले याची पावती देणाऱ्या यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) मत मांडण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली.

कुमार यांना २० डिसेंबर २०२३ रोजी लिहिलेल्या पत्रात जयराम रमेश यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी एका बैठकीत पारित केलेल्या ठरावाच्या आधारे व्हीव्हीपॅट वापरण्याबाबत चर्चा करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी ईसीआयला भेटीची वेळ देण्याची विनंती केली आहे.  “आम्ही या ठरावाची प्रत देण्यासाठी ईसीआयला भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत.” असे ते म्हणाले. 

३० डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रात जयराम रमेश यांनी निदर्शनास आणून दिले की, ९ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या ईव्हीएम संबंधित चिंतेवर ईसीआयला एक निवेदन सादर करण्यात आले होते. गेल्या वर्षी ९, १०, १६, १८ आणि २३ ऑगस्ट रोजी ईसीआयसोबत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीसाठी निवेदनाद्वारे अनेक वेळा विनंती करण्यात आली होती, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

टॅग्स :congressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग