शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आंदोलक शेतक-यांची रेल्वे १६० किलोमीटर भरकटली, दिल्लीच्या मोर्चाहून परत येतानाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:03 IST

बिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली

संतोष बामणेबिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली. बिनमोर (मध्य प्रदेश) स्टेशन आल्यानंतर ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यावर शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून संताप व्यक्त केला.नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या १८ बोगींच्या रेल्वेतून दोन हजार शेतकरी गेले होते. मोर्चा संपल्यानंतर मंगळवारी रात्री सफदरगंज स्थानकातून ही गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली. सकाळी साडेसात वाजता मध्य प्रदेशमधील बिनमोर रेल्वेस्थानकात ती आली. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी ही गाडी पुढे सोडली नाही. गाडी का थांबली, याबाबतची विचारणा केल्यावर शेतकºयांना हा प्रकार समजला. आग्रा रेल्वे स्टेशनच्या सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे गाडी तब्बल १६० किलोमीटर अंतर कापून चुकीच्या दिशेने आली होती. संतप्त शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून मोदी सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर रेल्वे पुन्हा बिनमोर -झासी - ग्वालियर - बिना - भोपाळ -मनमाड - भुसावळ - दौंड - पुणे मार्गे वळविण्यात आली. गुरुवारी रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोहोचणे अपेक्षीत आहे.>चौकशी करालाखोंच्या संख्येने शेतकरी मोर्चासाठी आले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे १५०० हून अधिक शेतकºयांचा जीव धोक्यात आला. याच्यामागे कोणाचा हात आहे, त्याची सखोल चौकशी करावी, अन्यथा ‘स्वाभिमानी’शी गाठ आहे.- खासदार राजू शेट्टी.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनNew Delhiनवी दिल्ली