शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आंदोलक शेतक-यांची रेल्वे १६० किलोमीटर भरकटली, दिल्लीच्या मोर्चाहून परत येतानाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:03 IST

बिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली

संतोष बामणेबिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली. बिनमोर (मध्य प्रदेश) स्टेशन आल्यानंतर ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यावर शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून संताप व्यक्त केला.नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या १८ बोगींच्या रेल्वेतून दोन हजार शेतकरी गेले होते. मोर्चा संपल्यानंतर मंगळवारी रात्री सफदरगंज स्थानकातून ही गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली. सकाळी साडेसात वाजता मध्य प्रदेशमधील बिनमोर रेल्वेस्थानकात ती आली. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी ही गाडी पुढे सोडली नाही. गाडी का थांबली, याबाबतची विचारणा केल्यावर शेतकºयांना हा प्रकार समजला. आग्रा रेल्वे स्टेशनच्या सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे गाडी तब्बल १६० किलोमीटर अंतर कापून चुकीच्या दिशेने आली होती. संतप्त शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून मोदी सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर रेल्वे पुन्हा बिनमोर -झासी - ग्वालियर - बिना - भोपाळ -मनमाड - भुसावळ - दौंड - पुणे मार्गे वळविण्यात आली. गुरुवारी रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोहोचणे अपेक्षीत आहे.>चौकशी करालाखोंच्या संख्येने शेतकरी मोर्चासाठी आले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे १५०० हून अधिक शेतकºयांचा जीव धोक्यात आला. याच्यामागे कोणाचा हात आहे, त्याची सखोल चौकशी करावी, अन्यथा ‘स्वाभिमानी’शी गाठ आहे.- खासदार राजू शेट्टी.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनNew Delhiनवी दिल्ली