शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:44 IST

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने ...

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र प्रियांका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्याने उमेदवारीबाबत ठरलेले नाही.

प्रियांका यांनी याच आठवड्यात आपण निवडणूक लढवू शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर वाराणसीतून निवडणूक लढवू का, असाहीप्रतिसवाल त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केला होता. त्यामुळे वाराणसीसह तीन मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू झाला. लखनौ व अलाहाबाद हे अन्य दोन मतदारसंघ आहेत. या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत. प्रियांका यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास अखेरच्या दिवशी त्या अर्ज भरून सर्वांनाच धक्का देतील. राहुल गांधी यांनीही अमेठीखेरीज अन्य मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. तसे ठरल्यास प्रथम केरळ, तामिळनाडू व कर्नाटक या क्रमानेच राहुल गांधी मतदारसंघ ठरवतील. या तिन्ही राज्यांतून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक