शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अमेठी किंवा रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 07:26 IST

प्रसंगी मुख्यमंत्रीपदाच्याही उमेदवार असतील

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपशी थेट मुकाबला करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी अमेठी अथवा रायबरेलीतून निवडणूक लढविण्यावर विचार करत आहेत. त्यांच्या राजकीय सल्लागार समितीच्या एका सदस्याने लोकमतशी बोलताना हे संकेत दिले. 

या सल्लागारांनी स्पष्ट केले की, प्रियांका गांधी यांची पहिली पसंत अमेठी आहे. कारण, राहुल गांधी यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अमेठीत लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायची आहे. जेणेकरून, स्मृती इराणी यांना २०२४ च्या निवडणुकीत आव्हान देता येऊ शकेल. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही प्रियांका गांधी यांना अमेठी किंवा रायबरेलीतून लढण्याचा सल्ला दिला होता. प्रियांका गांधी यांचा अलीकडचा दौरा, बैठका या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी तर सांगितले आहे की,  प्रियांका गांधी काँग्रेसचा चेहरा असतील.

राहुल गांधी म्हणाले...

- विशेष म्हणजे प्रियांका गांधी यांनी सातत्याने योगी यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. राहुल गांधी यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे की, जे द्वेष करतात, ते योगी कसले, असे त्यांनी म्हटले आहे. 

- प्रियांका गांधी यांनी यापूर्वीच योगी यांच्यावर टीका केली आहे की, खोट्या जाहिराती देणे हे यांचे कामच आहे.

- राज्यातील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. आता फ्लायओव्हर व कारखान्यांचे खोटे छायाचित्रे लावून विकासाचा खोटा दावा करण्यात येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधी