शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 02:50 IST

निर्मला सीतारामन यांची धोरणे जबाबदार

नवी दिल्ली : मी कांदे खात नाही, असे विधान करणाऱ्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दिवाळखोर धोरणांमुळेच कांद्याचे भाव गगनाला भिडले असून, त्यामध्ये अडत्यांचे उखळ पांढरे झाले आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.

मी कांदा व लसूण फार खात नाही, असे विधान निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत केले होते. त्याबद्दल त्यांना टोला लगावताना प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, निर्मला सीतारामन यांचा कांदे, लसूण या गोष्टींशी फार संबंध येत नाही हे ऐकून बरे वाटले; पण सीतारामन या स्वत:पुरत्या नव्हे तर साºया देशाच्या अर्थमंत्री आहेत. कांदा, लसूण यांच्या किमती भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. या समस्येवर तोडगा काढणे हे वित्तमंत्री म्हणून सीतारामन यांचे कर्तव्य आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, कांद्याचे अमाप पीक घेतले तेव्हा शेतकऱ्याला प्रतिकिलो दोन किंवा आठ रुपये इतकाच दर देण्यात आला.सर्वसामान्यांना रडवत आहे.

प्रियांका गांधी यांनी सांगितले की, अयोग्य धोरणांमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांद्याचे पीकही आता कमी घेतले जात आहे. या समस्यांवर निर्मला सीतारामन यांनी वित्तमंत्री या नात्याने कोणताही तोडगा काढला नाही. शेतकऱ्यांंच्या पदरी काहीही पडले नाही. आता कांदा लोकांना रडवत आहे. अतिशय महाग दरात कांदे विकत घेण्याची नामुष्की सर्वसामान्य माणसांवर ओढवली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीonionकांदाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था