शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 02:50 IST

निर्मला सीतारामन यांची धोरणे जबाबदार

नवी दिल्ली : मी कांदे खात नाही, असे विधान करणाऱ्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दिवाळखोर धोरणांमुळेच कांद्याचे भाव गगनाला भिडले असून, त्यामध्ये अडत्यांचे उखळ पांढरे झाले आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.

मी कांदा व लसूण फार खात नाही, असे विधान निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत केले होते. त्याबद्दल त्यांना टोला लगावताना प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, निर्मला सीतारामन यांचा कांदे, लसूण या गोष्टींशी फार संबंध येत नाही हे ऐकून बरे वाटले; पण सीतारामन या स्वत:पुरत्या नव्हे तर साºया देशाच्या अर्थमंत्री आहेत. कांदा, लसूण यांच्या किमती भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. या समस्येवर तोडगा काढणे हे वित्तमंत्री म्हणून सीतारामन यांचे कर्तव्य आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, कांद्याचे अमाप पीक घेतले तेव्हा शेतकऱ्याला प्रतिकिलो दोन किंवा आठ रुपये इतकाच दर देण्यात आला.सर्वसामान्यांना रडवत आहे.

प्रियांका गांधी यांनी सांगितले की, अयोग्य धोरणांमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांद्याचे पीकही आता कमी घेतले जात आहे. या समस्यांवर निर्मला सीतारामन यांनी वित्तमंत्री या नात्याने कोणताही तोडगा काढला नाही. शेतकऱ्यांंच्या पदरी काहीही पडले नाही. आता कांदा लोकांना रडवत आहे. अतिशय महाग दरात कांदे विकत घेण्याची नामुष्की सर्वसामान्य माणसांवर ओढवली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीonionकांदाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था