शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर फडकवणार तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 16:36 IST

भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून देशाला संबोधित करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत.

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून देशाला संबोधित करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. देशाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच होणार आहे. मात्र त्याला कारणही तसेच विशेष आहे. २१ ऑक्टोबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकवणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी स्वत: याची घोषणा केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींनी ही माहिती दिली. काँग्रेसने अनेक दशकांपासून ज्या नेत्यांच्या योगदानाकडे कानाडोळा केला. त्यांच्या जोगदानाचा आमचे सरकार गौरव करेल, असे मोदींनी सांगितले.सरदार पटेल यांच्या पुतळ्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेलाही मोदींनी प्रत्युत्तर दिले. देशातील शेकडो संस्थानांचे विलीनीकरण करून देशाला एकसंध करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना काँग्रेसने नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली, असा आरोप मोदींनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाCentral Governmentकेंद्र सरकार