शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:45 IST

शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला.

अहमदाबाद : अयोध्येत भगवान राम यांच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी होत असलेला प्रतिष्ठापना सोहळा, तसेच देशात सुरू झालेला अमृतकाळ हा निव्वळ योगायोग नसून, येत्या २५ वर्षांत भारत जागतिक पटलावर नावारूपाला येईल, याचे ते द्योतक आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद येथे स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानम् या संस्थेने आयोजिलेल्या श्री पुरानी स्वामी स्मृती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अमित शाह यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, अयोध्येत जिथे भगवान राम यांचा जन्म झाला होता त्या पवित्र ठिकाणी असलेले मंदिर ५५० वर्षांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आले. त्याठिकाणी पुन्हा मंदिर बांधणे शक्य होत नव्हते. त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते. शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या