शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:45 IST

शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला.

अहमदाबाद : अयोध्येत भगवान राम यांच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी होत असलेला प्रतिष्ठापना सोहळा, तसेच देशात सुरू झालेला अमृतकाळ हा निव्वळ योगायोग नसून, येत्या २५ वर्षांत भारत जागतिक पटलावर नावारूपाला येईल, याचे ते द्योतक आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद येथे स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानम् या संस्थेने आयोजिलेल्या श्री पुरानी स्वामी स्मृती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अमित शाह यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, अयोध्येत जिथे भगवान राम यांचा जन्म झाला होता त्या पवित्र ठिकाणी असलेले मंदिर ५५० वर्षांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आले. त्याठिकाणी पुन्हा मंदिर बांधणे शक्य होत नव्हते. त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते. शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या