शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्याकडे सत्ताधा:याचे गुण नाहीत

By admin | Updated: June 29, 2014 02:23 IST

उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी होती.

नवी दिल्ली : उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी होती. त्यांच्याकडे शासनकत्र्याचे गुण नाहीत, या शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी हल्ला चढवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
 ‘‘वे सत्ताधारी व्यक्ती नही है, वे ऐसे व्यक्ती है, जो अन्याय के खिलाफ लढना चाहते है’’असे ते गोव्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. राहुल गांधी यांनी जबाबदारी न स्वीकारता मागच्या बाकावर बसणो पसंत केले आहे. ही जबाबदारी त्यांनी दुस:या नेत्यांकडे सोपविली आहे, असे का? या प्रश्नावर दिग्विजयसिंग यांनी प्रथमच जाहीरपणो टीका करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी लोकसभेत पक्षनेतेपद का स्वीकारले नाही, असा प्रश्न खोदून विचारण्यात आला असता ते म्हणाले, लोकशाहीत विरोध हा आवश्यक असतो. काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी होती. गोव्यात टीका, बेंगळुरुमध्ये खुलासा दिग्विजयसिंग यांच्या विधानानंतर खळबळ उडाली असताना त्यांनी नंतर बेंगळुरुमध्ये खुलासा केला. राहुल गांधी हे नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत आले आहे. सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा खटाटोप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
 
नेतृत्वगुणांवर हल्ला नाही
4तुमचे विधान राहुल गांधी यांच्या नेतृत्व गुणावर हल्ला करणारे नाही काय, असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी तसे मुळीच नाही. मला प्रत्येक जण सत्तेच्या मागे लागत नसतो, हे सांगायचे आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही. हाच त्यांचे कुटुंब व आमच्यातला मतभेदाचा मुद्दा होता. अन्यायाचा मुद्दा असतो तेव्हा राहुल गांधी आक्रमक होतात. ते सध्या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.