शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कारगिल युद्धातील मिग-29 ची ताकद कैकपटींनी वाढली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 17:23 IST

लढाऊ विमाने रशियाकडून 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती.

आदमपूर : कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-29 या लढाऊ विमानाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले असून या विमानाची मारक क्षमता वाढली असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही लढाऊ विमाने रशियाकडून 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती. आधुनुकीकरणानंतर हे विमान हवेतच इंधन भरू शकणार आहे. तसेच या विमानामध्ये आधुनिक शस्त्रास्र प्रणाली बसविण्यात आली आहे. या विमानांमुळे चोहीबाजुंनी हल्ला करण्याची क्षमता हवाई दलाला प्राप्त झाली असून लढाऊ विमानांच्या कमतरतेवर काही अंशी मात करता येणार असल्याचे, आदमपूर हवाई विमानतळावरील लेफ्टनंट करण कोहली यांनी सांगितले. 

अत्याधुनिक करण्यात आलेल्या विमानामध्ये उभ्या उभ्याच उड्डाण करण्याची क्षमता आहे. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यास दुश्मनांच्या विमानाला रोखण्यासाठी केवळ 5 मिनिटांत उड्डाण करण्याची क्षमता या लढाऊ विमानाला मिळालेली आहे. जुन्या विमानामध्ये केवळ बटने होती. आता डिजिटल डिस्प्ले, बहुउपयोगी स्क्रीन आणि काचेची कॉकपिटही देण्यात आली आहे. विमान उड्डाणाची रेंजही वाढली आहे. जुन्या विमानाला काही मर्यादा होत्या. मात्र, आता हवेतून हवेत, जमिनीवर आणि अँटी शिपिंग मोहिमांमध्येही हे विमान महत्वाची भुमिका बजावू शकते. या विमानामध्ये पायलटही त्याची जागा बदलू शकतो. 

आदमपूर महत्वाचेआदमपुर विमानतळ खूप महत्वाचा आहे. येथून पाकिस्तानची सीमा 100 किमी आणि चीनची सीमा 250 किमी दूर आहे. आता हवाईतळावर मिग विमानाची तीन स्क्वाड्रन तैनात आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 16 ते 18 लढाऊ विमाने असतात.

टॅग्स :airforceहवाईदलairplaneविमानAirportविमानतळ