शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:07 IST

जोशीमठमध्ये होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमागे मानवी हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना आणि घरांना तडे गेल्यामुळे रस्ते आणि घरे जमिनीत सामावले जाण्याची भीती आहे. ही नैसर्गिक आपत्ती हिमालयातील बदलामुळे होत आहे. मग मोठी धरणे बांधणे असो किंवा प्रकल्पांची उभारणी, ज्यामुळे हिमालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिमालयात धरणे बांधल्यास मोठे नुकसान होऊ शकते, अशा शिफारशी पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. त्याचे जिवंत उदाहरण टिहरी धरणावरील एका शोधनिबंधाच्या अहवालात आले आहे. धरणाच्या रिझर्व्ह वायरमुळे हिमालयातील जीपीएस प्रणालीत बदल होत आहे. 

उत्तराखंडमधील धरणांमुळे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. टिहरी धरणावरील एका शोधनिबंधानुसार एक रिपोर्ट तयार करण्यात आली आहे. उत्तराखंडसाठी मोठी धरणे हिमालयीन प्रदेशासाठी मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे धरण तेहरी धरण आहे. जगातील 8 मोठ्या धरणांमध्ये टेहरी धरणाचे नाव आहे. शोधनिबंधाच्या अहवालात असे आढळून आले की, टेहरी धरणाचा साठा पूर्णपणे भरल्यास आजुबाजूची डोंगर जवळ येतात. हे वर्षातून दोनदा घडते, यामुळे त्या डोंगरांचे जीपीएस स्थानही बदलत आहे. 

या धरणांमुळे हिमालयीन डोंगरांची भौगोलिक स्थिती बदलत आहे. यामुळे आगामी काळात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भौगोलिक स्थिती अथवा जीपीएस बदलणे म्हणजे खडक किंवा प्लेट्स हळूहळू पर्वतांच्या आत सरकत आहेत. रिसर्च पेपरच्या अहवालात शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, 42 किलोमीटर लांबीच्या टिहरी धरणाच्या आसपासच्या भागात वेगाने भूस्खलनही होत आहे. उत्तराखंडमध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये 70 हून अधिक जलविद्युत प्रकल्प बांधले जात आहेत. यातील अनेक जलविद्युत प्रकल्पांमुळे जवळपासच्या गावांचे आणि शहरांचे नुकसान झाले आहे. बोगद्याच्या बांधकामामुळेही शहराला भेगा पडल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत2013 च्या आपत्तीनंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे उद्दिष्ट उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात बांधण्यात येत असलेल्या धरणांचा परिणाम पाहणे हा होता. समितीने आपल्या अहवालात जोशीमठच्या तपोवन विष्णुगड प्रकल्पासह अनेक शिफारशी केल्या आहेत. जोशीमठ एमसीटी म्हणजेच मेन सेंट्रल थ्रस्ट झोनमध्ये येत असल्याने त्याच्या उत्तरेला प्रकल्प उभारू नये, असे म्हटले होते. पण, समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडEarthquakeभूकंपNatureनिसर्ग