शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

प्रदूषण : दिल्लीकरांवर मृत्यूची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:55 IST

दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना श्वासाचे आजार आहेत ते खूपच त्रासले आहेत.शहर धुक्यात वेढले गेले आहे. दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर घोषित केले गेले आहे. येत्या काही दिवसांत प्रदूषणाचा स्तर आणखी वाढेल व लोकांचा त्रासही, असे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मोदी सरकार व केजरीवाल सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसलेले नाही. त्यावर राजकारण मात्र जोरात सुरू आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रदूषणाचे मुख्य केंद्र पंजाब असून तेथे पिकाचे खुंट जाळले जात असल्याने त्याचा धूर दिल्लीकडे सरकतो व तोच प्रदूषणाचे मुख्य कारण बनले आहे, असा दावा केला. पंजाब सरकारचा दावा आहे की, आम्ही पिकाचे खुंट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात ७२ टक्के घट केली आहे. केंद्र मदत देत नसल्याने प्रदूषण १०० टक्के थांबवणे शक्य नाही.९३ टक्के मुले घेतात विषारी हवादिल्ली, बनारस, आग्रा, लखनौ, कानपूर ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून जाहीर झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करून काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, १५ वर्षांखालील वयाची ९३ टक्के मुले जगात विषारी हवा घेत आहेत.त्यापैकी २५ टक्के मुले भारतात आहेत. भारतात दरवर्षी १० लाख लोक या प्रदूषणामुळे मरण पावतात. जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांतील १४ भारतातील आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली