शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

खोट्या बातम्यांच्या आधारे राजकीय पक्ष परस्परांविरुद्ध छेडतील आभासी युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:43 IST

खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.मणिपूर व त्रिपुरा विधानसभा निवडणुकांत भाजपाकरिता माहिती विश्लेषण व प्रचारमोहिमांची आखणी याचे काम शिवमशंकर सिंह यांनी केले होते. त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. राजकारणातील अंतर्गत प्रवाह कसे असतात, पक्षांचे काम कसे चालते, निवडणुका जिंकण्यासाठी विविध पक्ष काय डावपेच आखतात याचे सखोल विश्लेषण शिवमशंकर सिंह यांनी केले आहे.त्यांच्या ‘हाऊ टू विन अ‍ॅन इंडियन इलेक्शन : व्हॉट पॉलिटिकल पार्टीज डोन्ट वॉन्ट यू टू नो' या आपल्या नव्या पुस्तकात याचे वर्णन केले आहे. निवडणूक प्रचारासाठी तज्ज्ञमंडळी काय सल्ला देतात, सर्वेक्षण, माहिती विश्लेषण तसेच पर्यायी माध्यमांचा प्रचारासाठी कसा वापर केला जातो याचीही माहिती या पुस्तकात आहे.त्यांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्ष व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व इतर संकेतस्थळांवर सर्रास खोट्या बातम्या पसरवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृतीतून राजकीय पक्ष आपल्या मनातील हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. या बातम्यांची संख्या इतकी मोठी असते की त्यांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी खूपच सजग राहायला हवे.माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजपा हुशारशिवमशंकर सिंह म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा निवडणुका जिंकण्यासाठी फायदा होऊ शकतो, ही गोष्ट पहिल्यांदा भाजपाला समजली. गेल्या निवडणुकीत समाज माध्यमांचा हुशारीने वापर करून भाजपाने विजय मिळविला. या सर्व गोष्टींवर नरेंद्र मोदी लक्ष ठेवत. या निवडणुकांत काँग्रेसची अत्यंत नकारात्मक प्रतिमा भाजपाने तयार केली. मनमोहनसिंग दुबळे नेता असल्याचे जनमानसावर बिंबवले. घोटाळ््यांची माहितीही झळकावली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक