स्मार्ट मीटर बसविण्याकरिता आम्ही ग्राहकांकडून रक्कम घेणार नाही, असा दावा महावितरण करत आहे. मात्र, हे मीटर बसविण्याकरिता येणाऱ्या १२ हजार कोटी रुपये खर्चापैकी ३० टक्के रकमेचा बोजा ग्राहकांवर पडणार ही काळ्या दगडावरील रेष आहे. ...
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची कोंडी होणार असून, नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. ...
अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...
राज्यातल्या अनेक एमआयडीसीमध्ये औद्योगिक सुरक्षा विभागाचे तपासणी अधिकारी जातच नाहीत. गेले तरी चुका शोधण्यापेक्षा स्वतःला काय मिळेल यासाठीच ते जातात, असा कामगार संघटनांचा सतत आरोप आहे. ...
भावी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याच गरजा पूर्ण होणार नसतील तर ते किती प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष देणार? विनाअनुदानित कॉलेजची फी सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना परवडणार का? ...