शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 11, 2020 09:36 IST

बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही.

ठळक मुद्देया निवडणुकीच्या निकालसंदर्भात पंतप्रधान मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहे.बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही.

नवी दिल्ली -बिहार निवडणूक निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. ''बिहारने जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला. लोकशाही कशा प्रकारे बळकट केली जाते, हे आज पुन्हा एकदा बिहारने जगाला दाखवून दिले. बिहारमधील गरीब, वंचित आणि महिलांनी विक्रमी मतदान करून, आज विकासासाठी आपला निर्णायक निर्णय दिला आहे.''

या निवडणुकीच्या निकालसंदर्भात पंतप्रधान मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहे. यात ते म्हणाले, ''बिहारच्या प्रत्येक मतदाराने आज स्पष्टपणे सांगितले, की त्यांना काही आकांक्षा आहेत. त्यांची प्राथमिकता केवळ आणि केवळ विकासालाच आहे. बिहारमध्ये 15 वर्षांनंतरही NDA च्याच सुशासनाला उन्हा एकदा आशिर्वाद मिळाला आहे. यावरून बिहारची स्वप्न काय आहेत, हे समजते.''

महिला मतदारांसंदर्भात मोदी म्हणाले, ''बिहारमधील माता-भगिनींनी यावेळी विक्रमी मतदान करून स्पष्ट केले आहे, की आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे. अम्हाला समाधान वाटते, की गेल्या काही वर्षांत बिहारमधील मातृशक्तीत नवा आत्मविश्वास जागृत करण्याची NDAला संधी मिळाली. हा आत्मविश्वास बिहारला पुढे नेण्यात नेहमीच शक्ती देत राहील."

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे आणि पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भाजप कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. दुसरीकडे त्यांनी कोरोना काळातही सेवेसाठी प्रयत्न केले आणि दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवून प्रत्येक बूथवर पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.'

20 वर्षांनी भाजपा मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यशबिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल. पृथ्वीवरुन अंतराळातील उपग्रह नियंत्रित करता येतात, तर मग मतदान यंत्र हॅक का होऊ शकत नाही, असा दावा करुन काँग्रेस नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने हा दावा खोडून काढला. ही यंत्रणा विश्वसनीय व सक्षम असल्याचे आयोगाने म्हटलं आहे.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार