शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

८ वर्षे विकासासाठी समर्पित, आगामी २५ वर्षांसाठी लक्ष्य निश्चित करा: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 06:26 IST

भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विकास आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जयपूर : देशातील विकासाशी संबंधित मुख्य मुद्यांपासून लक्ष विचलित करण्याचे काम काही पक्षांची इकोसिस्टिम करत आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा पक्षांच्या जाळ्यात न अडकता विकास आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आगामी २५ वर्षांसाठी लक्ष्य निश्चित करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर आरोप केला की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते तणावाच्या लहान घटनांच्या माध्यमातून समाजात विष कालवत आहेत. कधी जातीच्या तर कधी प्रादेशिकतेच्या मुद्यांवर ते लोकांना भडकावित आहेत. 

मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर घराणेशाहीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. घराणेशाही जपणारे पक्ष आजही देशाला मागे घेऊन जात आहेत. लोकशाहीसाठी ही घातक परंपरा असल्याचे सांगत ते म्हणाले की, जर लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला घराणेशाहीविरुद्ध सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. ते म्हणाले की, भाजपाने विकासाचे राजकारण केले आहे आणि आज तोच आज राजकारणाचा मुख्य प्रवाह झाला आहे. मोदी म्हणाले की, रालोआच्या ८ वर्षाच्या काळात संतुलित विकास, सामाजिक न्याय आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा