शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

विरोधकांनी ED ला धन्यवाद द्यावेत...; भर लोकसभेत PM मोदींनी दुखत्या नसीवर बोट ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:11 IST

'काँग्रसने आरोपांशिवाय दुसरे काहीच केले नाही, 9 वर्षे यांनी वाया घालवली.'

नवी दिल्ली:  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसने मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर उत्तर देताना सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसने मोठी संधी असतानाही देशाला मागे आणले, असा आरोपही केला.  

यावेळी मोदी म्हणाले, 'प्रत्येक भारतीयाला माहितीये, 2014 पूर्वीचे दशक लॉस्ट डेकेट नावाने ओळखले जाते, पण 2030 इंडियाच डेकेट नावाने ओळखले जाणार. लोकशाहीत टीकेला खूप महत्व आहे. भारतात लोकशाहीला फार महत्व आहे आणि लोकशाहीत टीका झालीच पाहिजे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी टीका शुद्धीयज्ञाचे काम करते. पण, विरोधकांनी या काळात काहीच मेहनत घेतली नाही. नऊ वर्षे यांनी फक्त आरोपांमध्ये वाया घातले. आरोपांशिवाय यांनी काहीच केले नाही.'

मोदी पुढे म्हणाले, 'निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आरोप करायचा. कोर्टाने विरोधात निकाल दिला की, कोर्टावर आरोप करायचा. भ्रष्टाचाराचा तपास होत असेल तर तपास संस्थांवर आरोप करायचा. सैन्याने आपले शौर्य दाखवले तर सैन्यावर आरोप करायचा. कधी देशाच्या विकासाच्या बातम्या आल्या, जगातील मोठ्या संस्था देशाचे नाव घेत असेल तर आरबीआय आणि आर्थिक संस्थांना शिव्या द्यायच्या आणि आरोप करायचे. निवडणुकीत यांचा पराभव झाला, पण हे सगळे कधीच ऐकत्र आले नाही. पण, ईडीमुळे हे सगळे एकत्र आले. यांनी ईडीला धन्यवाद दिला पाहिजे,' असा टोलाही मोदींनी लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा