शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Sri Aurobindo Anniversary : 'भारत अति प्रतिकूल परिस्थितीत थोडा कोमेजू शकतो, पण...'; वाचा - काय म्हणाले पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 00:13 IST

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (13 डिसेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. यावेळी, 'भारताला कुणीही नष्ट करू शकत नाही. भारताला कुणीही दाबू शकत नाही. भारत कधीही नष्ट होऊ शकत नाही,' असे मोदी म्हणाले.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत एक असे अमर बीज आहे, जे अति प्रतिकूल परिस्थितीत थोडे फार दाबू शकते, थोडे फार कोमेजून जाऊ शकते, परंतू ते नष्ट होऊ शकत नाही. कारण भारत हा मानवी सभ्यतेचा सर्वात परिष्कृत विचार आहे, मानवतेचा सर्वात स्वाभाविक आवाज आहे.'

मोदी म्हणाले, “श्री अरबिंदो यांचे जीवन आणि त्यांचा जन्म, हे एक "एक भारत, श्रेष्ठ भारत"चे प्रतिबिंब आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला असला तरी, त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गुजरात आणि पुद्दुचेरीमध्ये घालविले. ते जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची खोलवर छाप सोडली. स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठी ही एक मोठी प्रेरणा आहे.''

याच बरोबर मोदी म्हणाले, श्री अरबिंदो यांना हिंदी, मराठी, बंगाली आणि संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान होते. आज भारत अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. एवढेच नाही, तर भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे," असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा