शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 15:54 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन अध्यादेशांना मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मोदींच्या मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या अध्यादेशांना मंजुरी देण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक ही जवळपास दोन तास चालली, ज्यात वरिष्ठ मंत्र्यांचाही सहभाग होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन अध्यादेशांना मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी अत्यावश्यक वस्तू कायदा, APAC कलमातील सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थेट आपला माल विकता येणार आहे. आता देशातील शेतकर्‍यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या निर्णयासंदर्भात संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त कृषी उत्पादनांच्या साठवणुकीची मर्यादा संपुष्टात आणली आहे, केवळ अत्यंत गरजेच्या परिस्थितीत हे करता येणार आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये त्यांची घोषणा केली गेली होती. या आठवड्यात होणारी मोदींची मंत्रिमंडळातील ही दुसरी बैठक आहे.मोदी सरकारच्या दुसरा कार्यकाळाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. अशा परिस्थितीत सोमवारीसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती, ज्यामध्ये एमएसएमई क्षेत्र आणि शेतकर्‍यांबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले होते. देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि त्यादरम्यान अनलॉक 1 अंतर्गत अनेक प्रकारची सूटही दिली जात आहे. दुसरीकडे चक्रीवादळ वादळ आज महाराष्ट्र आणि गुजरातलाही धडकणार आहे, या दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांचे लक्ष होते.

हेही वाचा

लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी