शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

BSNL साठी भारत सरकारची मोठी घोषणा, PM मोदींनी कॅबिनेट बैठकीत दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:26 IST

BBNL च्या मर्जिंग बाबतही घेण्यात आला निर्णय

BSNL Revival Plan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ( बुधवारी) एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि निर्णयही घेण्यात आले. कॅबिनेट आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकनॉमिक अफेयर्स यांच्यासदर्भाती काही निर्णय देखील या बैठकी दरम्यान घेतले गेले. या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवानासाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे रिवायवल पॅकेजला मंजूरी देण्यात आली.

कॅबिनेट बैठकीमधील निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने १,६४,१५६ कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणालाही मंजुरी दिली.

BSNL-BBNL मर्जिंगचा महत्त्वपूर्ण निर्णय

BSNL आणि BBNL यांच्या विलीनीकरणामुळे, BSNL कडे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या ५.६७ लाख किमी ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असेल. सरकार येत्या तीन वर्षांत BSNL साठी २३,००० कोटी रुपयांचे बॉन्ड जारी करणार आहे. त्याच वेळी, सरकार MTNL साठी २ वर्षांत १७,५०० कोटी रुपयांचे बॉन्ड जारी करणार आहे. बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने १,६४,१५६ कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड होण्यास मदत होणार आहे, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

BSNL चे ६.८० लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे आहे. तर BBNL ने देशातील १.८५ लाख ग्रामपंचायतींमध्ये ५.६७ लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे प्रस्थापित केले आहे. कंपनी मर्जिंग म्हणजेच विलिनीकरणामुळे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण BSNL ला मिळेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव