शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:36 IST

"मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही..."

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक तज्ज्ञ भाजप+ विरुद्ध काँग्रेस+ यांचे मूल्यांकन करताना दिसत आहेत. भाजपचा सामना करताना विरोधक नेमके कुठे उभे आहेत, यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. हाच प्रश्न निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारला असता, त्यांनी विरोधकांना काही बारीकसारीक गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशांत किशोर म्हणाले, आपण ऐकता की, मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही.

मोदीजींनी अयोध्येसंदर्भात 4 वर्षांपूर्वीच विचार केला असेल...-  बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पीके म्हणाले, इतर पक्षांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जानेवारी 2024 मध्ये व्हावा, यासाठी किमान 3 ते 4 वर्षांपूर्वीच कुणी विचार केला असेल आणि त्यनुसारच मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सर्व गोष्टींचा विचार त्यांनी चार वर्षांपूर्वीच केला असेल. कारण एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. 

तीन वर्षांपूर्वीच करायला हवी होती आघाडी - किशोर म्हणाले, जर ही गोष्ट मोदींना माहीत आहे, ते त्या दिशेने काम करत आहेत, पत्रकारांनाही माहीत आहे, तर मग हे विरोधकांना का माहीत नव्हतं, की मंदिर निवडणुकीपूर्वीच उभे राहील, प्राणप्रतिष्ठा होईल, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. कसल्याही प्रकारची तयारी नाही. तो विचार कधी नव्हताच. जागा वाटप आज होवो अथवा 6 महिन्यांपूर्वी होवो, निवडणुकीची वेळ तर सर्वांनाच माहीत होती. जे लोक आज I.N.D.I.A.मध्ये आहेत. त्यांना ही आघाडी तयार करण्यापासून कुणी रोखले होते का? तीन वर्षांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला असता, तीन वर्षांपूर्वीच जागावाटप केले असते. त्यांच वेळी त्यांनी आपल्या आघाडीचे नाव 'I.N.D.I.A.' ठेवले असते.

किशोर पुढे म्हणाले, विरोधकांची ही आघाडी तीन वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली असती, तर अधिकांश लोकांना ती समजली असती. त्याच वेळी जागावाटप झाले असते, तर आपल्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढवणार हेही लोकांना अधिक कळले असते. त्यांना कुणी रोखले होते? गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची आप आणि सपासोबतची युती निश्चित झाली होती. पीके यांनी याला फार उशीर झाल्याचे म्हटले आहे.

400+ एक प्रेशर...- किशोर म्हणाले, आम्ही 400 जागांवर जिंकत आहोत, असे पंतप्रधा नरेंद्र मोदी संसदेत उभे राहून म्हणत आहेत. ते एक सायकलॉजिकल प्रेशर तयार करत आहेत. अर्थात जय-पराजयावर चर्चाच होत नाहीय. आता लोक विचारत आहेत, की 400 येणार की नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी