शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

"मोदी घोषणांचा कारखाना चालवतायत, याचे 'कर्ता-धर्ता' भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री"; खर्गेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 21:37 IST

"पुढच्या वर्षी जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करून याचे उत्तर देईल."

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या आसाम दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. खरे तर, पंतप्रधान मोदी 'अ‍ॅडव्हान्टेज आसाम' य व्यवसायिकांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आसामध्ये पोहोचले आहेत. "खर्गे म्हणाले, मोदीजींनी आसाममध्ये घोषणांचा कारखाना लावला आहे. ज्याचे कर्ता-धर्ता भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. पुढच्या वर्षी जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करून याचे उत्तर देईल."

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी सोशील मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, "आसाममधील काँग्रेस नेत्यांवर नुकतेच राजकीय आणि शारीरिक, अशा दोन्ही प्रकारे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांचे उत्तर जनता एक वर्षानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन करून देईल. आसाम राज्य हे, भाजपच्या भूमाफियांचा भ्रष्टाचार, द्वेश आणि कुशासनाचा परिणाम भोगत आहे.

खर्गे पुढे म्हणाले, “तरुणांची बेरोजगारी, चहाच्या बागायतदारांची लाचारी, बेकायदेशीर परदेशी नागरिकांच्या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाची फटकार आणि भाजपचा दुटप्पीपणा जगजाहीर आहे. राज्य विकासाच्या प्रत्येक पातळीवर आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडले आहे. आसाममधील ३.५ कोटी लोक अत्यंत संतप्त आहेत, मोदीजींची कोणतीही घोषणा आता त्यांचा राग शांत करू शकत नाही. आसाम आणि ईशान्येकडील राज्यामध्ये बदल निश्चित आहे."

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीAssamआसाम