शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांवर पीयूष गोयल भडकले, खडेबोल सुनावले, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:32 IST

Piyush Goyal : राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयू। गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांना फटकार लगावली.

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आल्याची समोर आलेली घटना यामुळे संसदेच्या पावसाठी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित केले. तसेच सर्व खासदारांना संसदेच्या कामकाजात सक्रिकय सहभागी होण्याची सूचना दिली. यावेळी राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयू। गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांना फटकार लगावली.

पीयूष गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याबाबत ताकीद दिली. ज्या खासदारांना भोजन करायला जायचं असेल तर त्यांनी विश्रांतीच्या काळात जावं. सभागृह सुरू असताना जाऊ नये. अनुपस्थित राहण्यासाठी कुठलाही बहाणा चालणार नाही. या हंगामात आतापर्यंत सुमारे २३ खासदार वेगवेगळ्या प्रसंगी अनुपस्थित राहिले आहेत.

मणिपूरमधील हिंसाचारावर विरोधी पक्षांकडून मंगळवारीही राज्यसभेमध्ये आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारने मणिपूरसह राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये महिलांविरोधात होत असलेल्या गुन्ह्यांवरही चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत या संदर्भात सुमारे ५० सदस्यांनी नोटिस दिली आहे. विरोधी पक्ष गेल्या चार दिवसांपासून याबाबत चर्चेची मागणी करत आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रत्युत्तर देताना सभागृहातील नेते पीयूष गोयल यांनी सांगितले की, कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असतील तर ते दुर्दैवी आहे. सरकार या विषयाबरोबरच छत्तीसगड, राजस्थान, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये महिलांविरोधात होत असलेल्या गुन्ह्यांची चर्चा करू इच्छिते, असे सांगितले. यावेळी पीयूष गोयल यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना सांगितले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. तसेच गृहमंत्री स्थिती स्पष्ट करतील. मात्र विरोधी पक्ष चर्चा करत नाही आहे. कारण त्यांना आपलं अपयश लपवायचं आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा