शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:08 IST

Pinarayi Vijayan Protest in Delhi: यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

Pinarayi Vijayan Protest in Delhi: दक्षिणेत राज्ये अनेकदा केंद्र सरकारवर अन्याय केल्याचा आरोप करत असतात. आता परत एकदा दक्षिण vs उत्तर वाद सुरू झाला आहे. कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन निदर्शने केली असून, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, दोन दिवसांत दक्षिण भारतातील दोन मोठ्या राज्यांचे प्रमुख राजधानी दिल्लीत आंदोलनासाठी आले आहेत. बुधवारी (7 फेब्रुवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या सर्व आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांसह निषेध करण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. आता गुरुवारी (8 फेब्रुवारी) केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आपल्या आमदार आणि खासदारांसह दिल्लीत आहेत. दोन्ही राज्यांच्या आंदोलनाचे कारण एकच आहे. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांशी आर्थिक भेदभाव करत असल्याचा आरोप दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी केला.

केंद्राविरोधात निषेध नोदवण्यासाठी बुधवारी कर्नाटक तर गुरुवारी केरळचे सत्ताधारी आमदार एकत्र आले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असून, आहे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना केंद्राविरोधातील त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार अनुदान नाकारुन राज्याच्या आर्थिक लाभात कपात करत असल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, आंदोलनाचा उद्देश केवळ केरळच नाही तर सर्व राज्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे आहे, असेही ते म्हणाले. 

दक्षिणेतील तीन राज्यांचा केंद्राला विरोधकर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री विरोध करत असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव कर असून, राज्य सरकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी