शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे ‘त्यांचे’ उद्दिष्ट; जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:15 IST

एनआयएने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, दिल्ली आणि राजस्थानात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पीएफआय आणि संलग्न संघटनेच्या अनेकांना अटकही केली होती.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारताच्या एकता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणे आणि २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राज्य बनविणे हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) उद्दिष्ट होते, असे दिल्ली हायकोर्टाने बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत प्रकरणात ई. अबुबकरला जामीन नाकारताना म्हटले आहे. इसिससारख्या जागतिक दहशतवादी गटांशी संबंध ठेवल्याबद्दल केंद्र सरकारने २८ सप्टेंबर २०२२ रोजी पीएफआयवर बंदी घातली. एनआयएने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, दिल्ली आणि राजस्थानात  अनेक ठिकाणी छापे टाकले. पीएफआय आणि संलग्न संघटनेच्या अनेकांना अटक केली.

पीएफआयने देशभरात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी निधी गोळा केल्याचे व या हेतूने प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे एनआयएला आढळून आले. ई. अबुबकरला केरळमधून अटक करण्यात आली.  एनआयए कोर्टाने त्यांचा  जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली हायकोर्टानेही अपील फेटाळले. पीएफआय दहशतवादासाठी  मुस्लिम तरुणांची भरती करते, त्यांना कट्टरपंथी बनवते आणि देशभरात दहशतवादी कृत्यांसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण देते.  खलिफत स्थापन करण्याचे लक्ष्य आणि प्रशिक्षण याचा संबंध असल्याचे हायकोर्ट म्हणाले.

हिंदू नेत्यांच्या हत्येचे नियोजन, सुरक्षा दलांवर हल्ले आणि २०४७ पर्यंत इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या उद्दिष्टावरून स्पष्ट होते की ‘भारताची एकता आणि सार्वभौमत्व’ यांना आव्हान देणे आणि ‘सरकार उलथून टाकणे’ हेच पीएफआयचे लक्ष्य आहे.- न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि मनोज जैन

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा