शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 17:44 IST

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती.

नवी दिल्ली :दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. आंदोलक शेतकरी आपापल्या घराकडेही निघाले आहेत. अशा परिस्थितीत सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसाठी वर्षभर लंगर चालवणारा हॉटेलचा मालक सध्या चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी हजारो शेतकऱ्यांना मोफत जेवण दिले. आंदोलनाच्या शेवटी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभारही मानले.

रेस्टॉरंटचे नाव गोल्डन हट आहे. गोल्डन हटचे मालक राणा रामपाल सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी खूप आनंदी आहे. आनंदाचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकरी हे माझे कुटुंब आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या घरी जाईपर्यंत हा लंगर चालेल. राणा रामपाल सिंह दररोज सुमारे 4 लाख रुपये खर्च करुन शेतकऱ्यांसाठी लंगर चालवत होते. शेतकरी आंदोलनादरम्यान रेस्टॉरंट इतरांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता आंदोलन संपले आहे, त्यामुळे ते पुन्हा आपले रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत आहे.

शेतकरी आंदोलन मागेगेल्या एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. आंदोलन मागे घेतल्याच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शेतकरी दिल्लीच्या सीमा सोडून आपापल्या घरी परतले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी आवश्यक विधेयक केंद्र सरकार आणेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजुर झाले केले.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली