शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 17:44 IST

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती.

नवी दिल्ली :दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. आंदोलक शेतकरी आपापल्या घराकडेही निघाले आहेत. अशा परिस्थितीत सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसाठी वर्षभर लंगर चालवणारा हॉटेलचा मालक सध्या चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी हजारो शेतकऱ्यांना मोफत जेवण दिले. आंदोलनाच्या शेवटी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभारही मानले.

रेस्टॉरंटचे नाव गोल्डन हट आहे. गोल्डन हटचे मालक राणा रामपाल सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी खूप आनंदी आहे. आनंदाचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकरी हे माझे कुटुंब आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या घरी जाईपर्यंत हा लंगर चालेल. राणा रामपाल सिंह दररोज सुमारे 4 लाख रुपये खर्च करुन शेतकऱ्यांसाठी लंगर चालवत होते. शेतकरी आंदोलनादरम्यान रेस्टॉरंट इतरांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता आंदोलन संपले आहे, त्यामुळे ते पुन्हा आपले रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत आहे.

शेतकरी आंदोलन मागेगेल्या एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. आंदोलन मागे घेतल्याच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शेतकरी दिल्लीच्या सीमा सोडून आपापल्या घरी परतले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी आवश्यक विधेयक केंद्र सरकार आणेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजुर झाले केले.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली