शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशातील जनतेने या निवडणुकीत खोटे, द्वेष व अपप्रचाराला नाकारले: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 10:06 IST

राहुल गांधी यांनी शनिवारी मतदान केल्यानंतर व्यक्त केल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मतदान केल्यानंतर सांगितले की, देशातील जनतेने या निवडणुकीत खोटे, द्वेष व अपप्रचाराला नाकारले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत मतदान केले. मतदानानंतर आई सोनिया यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, देशवासीयांनो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यांत तुम्ही खोटे, द्वेष आणि अपप्रचार नाकारला आहे, तसेच तुमच्या जीवनाशी संबंधित समस्यांना प्राधान्य दिले आहे. आज मतदानाचा सहावा टप्पा आहे आणि तुमचे प्रत्येक मत हे सुनिश्चित करेल की, ३० लाख सरकारी पदांवर भरती होईल. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये येणे सुरू होईल. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळायला हवा.

'ते' संविधान बदलतील

निवडणुकीत भाजप जिंकला, तर ते संविधान बदलतील, अशी भीती राहुल गांधी यांनी येथे प्रचारसभेत व्यक्त केली. अमृतसरचे उमेदवार गुरजितसिंग औजला यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणूक दोन विचारसरणींमधील लढाई आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४