शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:18 IST

लोकजनशक्ती पार्टीही नाराज

पाटणा : पाच राज्यांतील निकालांवर भाष्य करताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, मोदी लाट ओसरल्याचे हे संकेत नाहीत, तर लोकांना एनडीएकडून विकास हवा आहे. राममंदिर आणि हनुमानाचे मुद्दे जेव्हा चर्चेत येतात तेव्हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि ते निराश होतात.येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाशासित राज्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शिवराज सिंह चौहान आणि रमन सिंह हे दीर्घ काळापासून मुख्यमंत्री होते; पण त्यांनी अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीनंतरही चांगला लढा दिला.एलजेपीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष असलेले चिराग पासवान म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की, निकाल मोदींच्या बाजूने आहेत; पण यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंदी भाषक राज्यात भाजपाच्या पराभवाबद्दल काय सांगाल, असा सवाल केला असता ते म्हणाले की, याबाबत मी बोलणार नाही; पण विकास हा भाजपाचा आदर्श राहिलेला आहे.भाजपापासून जाणार दूर?राममंदिरासाठी मोदी सरकार वटहुकूम आणू शकते काय? याबाबत सवाल केला असता पासवान म्हणाले की, जर असा वटहुकूम आणण्याचे सरकारने ठरविले, तर त्याबाबतची भूमिका आपला पक्ष निश्चितच करील.तूर्तास, याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे.एनडीएचे सहकारी उपेंद्र कुशवाह आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आणि पाच राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आता एलजेपी आणि जनता दल युनायटेड भाजपापासून अंतर राखणार काय? अशी चर्चा सुरू झालेली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपा