शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:18 IST

लोकजनशक्ती पार्टीही नाराज

पाटणा : पाच राज्यांतील निकालांवर भाष्य करताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, मोदी लाट ओसरल्याचे हे संकेत नाहीत, तर लोकांना एनडीएकडून विकास हवा आहे. राममंदिर आणि हनुमानाचे मुद्दे जेव्हा चर्चेत येतात तेव्हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि ते निराश होतात.येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाशासित राज्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शिवराज सिंह चौहान आणि रमन सिंह हे दीर्घ काळापासून मुख्यमंत्री होते; पण त्यांनी अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीनंतरही चांगला लढा दिला.एलजेपीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष असलेले चिराग पासवान म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की, निकाल मोदींच्या बाजूने आहेत; पण यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंदी भाषक राज्यात भाजपाच्या पराभवाबद्दल काय सांगाल, असा सवाल केला असता ते म्हणाले की, याबाबत मी बोलणार नाही; पण विकास हा भाजपाचा आदर्श राहिलेला आहे.भाजपापासून जाणार दूर?राममंदिरासाठी मोदी सरकार वटहुकूम आणू शकते काय? याबाबत सवाल केला असता पासवान म्हणाले की, जर असा वटहुकूम आणण्याचे सरकारने ठरविले, तर त्याबाबतची भूमिका आपला पक्ष निश्चितच करील.तूर्तास, याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे.एनडीएचे सहकारी उपेंद्र कुशवाह आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आणि पाच राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आता एलजेपी आणि जनता दल युनायटेड भाजपापासून अंतर राखणार काय? अशी चर्चा सुरू झालेली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपा