शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हटवण्याचे तेजस्वी यादव यांनी दिले आश्वासन, बिहार निवडणुकीपूर्वी मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:00 IST

निवडणूक आयोग हे भाजपचे चिअर्स-लीडर बनले आहेत, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे

पटना : वर्षअखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. अशातच बिहारमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत एक आश्वासन दिले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार स्थापन होईल, तर आम्ही जिंकलो तरी ईव्हीएम हटवले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. 

निवडणूक आयोग विरोधकांचे प्रश्न, शंका आणि तक्रारी सोडवण्यात अपयशी ठरला आहे. रेफरी आणि अंपायर तर सोडाच, निवडणूक आयोग आता प्रेक्षकही राहिलेला नाही. निवडणूक आयोग हे भाजपचे चिअर्स-लीडर बनले आहेत, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे

निवडणूक आयोग लोकशाही आणि संविधानासाठी कॅन्सर बनत चालला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाने एकाच दिवसात तीन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. मतमोजणी पाच तास थांबवण्यात आली होती. रात्री २ वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले होते. लोकांना ईव्हीएमबद्दल शंका आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, तेजस्वी यादव यांनी माहिती शेअर करत बिहार सरकारला गुन्हेगारी नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचे घोषित केले आहे. जानेवारीमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत अशा घटनांची संख्या १३७ झाली असल्याचेही तेजस्वी यादव यांनी सांगितली आहे. तसेच,पोस्टवर रक्ताचे दोन थेंब दर्शविणारे चिन्ह देखील आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार