शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांत ‘टीबी’ संसर्ग वाढला; मध्यप्रदेशात, हैदराबादमध्ये आढळले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 09:50 IST

प्रशासनाची चिंता वाढली

भाेपाळ : काेराेना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना काही कालावधीपर्यंत त्रास किंवा इतर दुष्परिणामांना सामाेरे जावे लागत आहे. मात्र, आता एक गंभीर दुष्परिणाम लक्षात आला आहे. मध्यप्रदेशात काेराेनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना ‘टीबी’ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मध्यप्रदेशात ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे आढळले आहे. त्यात बहुतांश रुग्णांना यापूर्वी काेराेना विषाणूचा संसर्ग झाला हाेता. ‘काेविड-१९’ हा एक विषाणूमुळे हाेणारा आजार आहे, तर ‘टीबी’ हा जंतुसंसर्गामुळे हाेताे. दाेन्ही आजारांमध्ये रुग्णांची फुप्फुसे आणि श्वसनयंत्रणेवर परिणाम हाेताे.  

भाेपाळच्या हमिदिया रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी दरराेज १० ते १२ जणांना ‘टीबी’ झाल्याचे निदान हाेत आहे. सरकारच्या ‘टीबी’ रुग्णालयात काही दिवसांमध्ये ‘टीबी’चे निदान झालेल्या अनेक रुग्णांना काेराेना हाेऊन गेल्याचे आढळलेआहे. 

डाॅ. लाेकेंद्र दवे म्हणाले, काेराेनाचा संसर्ग आणि त्यावरील उपचारांचा टीबीच्या संसर्गाशी काही संबंध आहे का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही.  काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बुरशीजन्य आजार आणि ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, ‘टीबी’चे बहुतांश रुग्ण उपचाराने बरे हाेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत