शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

नव्या सरकारमध्ये पटेल, युवकांना प्राधान्य : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:18 IST

गुजरातेत सरकार स्थापन झाल्यावर शेतकरी, पाटीदार (पटेल) आणि युवकांची नाराजी दूर करण्यासाठी कार्य करावे लागेल, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना सांगितल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : गुजरातेत सरकार स्थापन झाल्यावर शेतकरी, पाटीदार (पटेल) आणि युवकांची नाराजी दूर करण्यासाठी कार्य करावे लागेल, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना सांगितल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.वरिष्ठ पदाधिका-याने सांगितले की, भाजपाचे उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यावर शेतकºयांचे कर्ज माफ केले गेले. भाजपाची सत्ता असलेल्या आणखी काही राज्यांनी शेतक-यांना दिलासा दिला. परंतु गुजरातेत शेतकºयांची भावना आपली फसवणूक झाल्याची होती.गुजरातेत भुईमूग, कापूस आणि इतर पिके घेणारे शेतकरी सातत्याने मागणी करीत होते तरी राज्याने काही निर्णय घेतला नाही. पक्षाला आता या दिशेने काही कार्य करावे लागेल. शहा यांनी या कामाला गती द्यायचा सल्ला दिला आहे.गुजरातेत नवे सरकार स्थापन झाले की पटेल आणि युवकांना पुन्हा जोडण्यासाठी कार्य केले जाईल. त्याचे कारण हे आहे कीपटेलांची संख्या मोठी असलेल्या क्षेत्रांतील भाजपाच्या जागा कायम राहिल्या तरी पुढेही असेच असेल, असे मानता येत नाही. पटेल आणि युवकांबाबत काही मोठी पावले उचलावी लागतील.हा पदाधिकारी म्हणाला की, २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर लोकांची नाराजी द्वेषात रूपांतरित होऊ नये, असे पक्षाला वाटते. त्यामुळेच पटेल, युवक हे नव्या सरकारच्या केंद्रस्थानी असतील.

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा