शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पत्त्यासाठी पासपोर्टचा वापर करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:43 AM

पासपोर्टचा वापर आता पत्त्याच्या पुराव्यासाठी करता येणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : पासपोर्टचा वापर आता पत्त्याच्या पुराव्यासाठी करता येणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.नवा पासपोर्ट आता नारंगी आणि निळ्या रंगात येणार असून शेवटचे पान कोरे ठेवण्यात येणार आहे. याच पानावर पासपोर्टधारकांचा पत्ता असतो.नव्या रंगाचे पासपोर्टसद्याच्या पासपोर्टवर वडील, आई, पती अथवा पत्नी यांचे नाव, पत्ता आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पासपोर्टचे शेवटचे पान आता प्रकाशित होणार नाही. बदलण्यात येणाºया पासपोर्टमध्ये ईसीआर (इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड) वर्गात येणाºया व्यक्तींसाठी नारंगी रंगाचा पासपोर्ट देण्यात येणार आहे.नाशिकमधील भारतीय सुरक्षा प्रेस नवे पासपोर्ट तयार करणार आहे. सद्याचे पासपोर्ट ठरवून दिलेल्या तारेखेपर्यंत वैध असतील.नारिंगी पासपोर्ट म्हणजे भाजपाची भेदभावाची मानसिकतानवी दिल्ली : नारिंगी रंगाचा पासपोर्ट म्हणजे भाजपची भेदभावाची मानसिकता दिसते. सरकार भारतातील स्थलांतरित कामगारांना ‘सेकंड क्लास सिटिझन’सारखी वागणूक देते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :passportपासपोर्टRahul Gandhiराहुल गांधी