शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:30 IST

Indian Railway: रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले

नवी दिल्ली - जेव्हा कुणी रेल्वेचं तिकीट बुक करतो तेव्हा पेमेंट गेटवे चार्जपासून सर्व्हिस चार्जपर्यंतचे चार्ज कापले जातात. कोटा येथील राहणारे इंजिनियर सुजीत स्वामी यांनीही पाच वर्षांपूर्वी रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं. मात्र नंतर त्यांनी तिकीट कॅन्सल केलं होतं. रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामींच्या रेल्वेविरोधातील पाच वर्षांच्या लढ्याने सुमारे ३ लाख लोकांना फायदा मिळाला आहे.

स्वामी यांनी रिफंड मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराची मदत घेतली. त्यांनी सांगितले की, सर्व्हिच चार्जचे ३५ रुपये परत मिळवण्यासाठी त्यांना सरकारी विभागाला अनेक पत्रं लिहावी लागली. त्यांनी सुमारे ५० आरटीआय अर्ज फाईल केले. अखेरीस रेल्वेने सर्व्हिस चार्ज म्हणून वसूल केलेले २.४२ कोटी रुपये रिफंड करण्यास मान्यता दिली. हे कोट्यवधी रुपये २.९८ लाख आरटीआय युझर्सच्या माध्यमातून वसूल करण्यात आले होते. यामध्ये अनेक युझर्सनी एकापेक्षा अनेक वेळा तिकीट बुक करून कॅन्सल केले होते.

स्वामी यांनी एप्रिल २०१७ मध्ये कोटा येथून दिल्लीला जाण्यासाटी गोल्डन टेम्पल मेलचं एक तिकीट बुक केले होते. ते २ जुलैच्या प्रवासासाठी होते. त्यानंतर बरोबर एका दिवसापूर्वी म्हणजेच १ जुलैपासून जीएसटी लागू झाला होता. त्यांनी ७६५ रुपयांमध्ये तिकीट बुक केले होते. जेव्हा त्यांनी तिकीट कॅन्सल केले तेव्हा ६५ रुपयांऐवजी १०० रुपये कापून त्यांनी ६६५ रुपयांचा रिफंड मिळाले. मात्र जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट रद्द केले तरी सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते.

आरटीआयच्या माध्यमातून दीर्घकालीन लढाई लढल्यानंतर स्वामी यांना १ मे २०१९ रोजी ३३ रुपयांचे रिफंड मिळाले. तेव्हा सर्व्हिस टॅक्सच्या राऊंडेड ऑफ व्हॅल्यूच्या नावावर २ रुपये कापण्यात आले. त्यानंतर स्वामी यांनी २ रुपयांसाठी पुन्हा लढाई सुरू केली. अखेर गेल्या आठवड्यात त्यांना यश मिळाले. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना २.९८ लाख युझर्सना संपूर्ण ३५ रुपरे रिफंड करण्याची माहिती दिली. तसेच बँक डिटेल्स पाठवल्यावर त्यांना २ रुपये परत मिळाले.  

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा