शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पक्षाने यशवंत सिन्हांना बरंच दिलं, पण ते काँग्रेस नेत्यासारखे वागले- भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 20:04 IST

यशवंत सिन्हा यांनी भाजपा पक्ष सोडल्याचं आश्चर्य वाटलं नाही.

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपा पक्ष सोडल्याचं आश्चर्य वाटलं नाही. यशवंत सिन्हा यांचं पक्षाविरोधी लिखाणं व वक्तव्यावरून ते पक्षाचा भाग नसल्याची कल्पना आली होती. काँग्रेसच्या विचारातून ते सर्व काही बोलत असल्यासारखं वाटत होतं, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे. 

'यशवंत सिन्हा यांचं पक्षाविरोधी लिखाणं व वक्तव्यावरून ते पक्षाचा भाग नसल्याची कल्पना आली होती. भाजपा पक्षाने त्यांना खूप मान व महत्त्वाची जागा दिली, पण त्यांचं वर्तन अयोग्य होतं. यशवंत सिन्हा यांची वक्तव्य एखाद्या काँग्रेस नेत्यासारखी होती किंवा विरोधी पक्षाच्या हुकूमाने काम करणाऱ्यासारखी भासत होती', अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते व राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांनी दिली आहे. यशवंत सिन्हा यांच्या पक्ष सोडण्याचा निर्णयाचं कुणालाही आश्चर्य वाटलं नाही, असंही ते म्हणाले. 

80 वर्षीय यशवंत सिन्हा यांनी शनिवारी पाटण्यामध्ये भाजपा पक्ष सोडत असल्याची घोषणा केली. पक्षाच्या राजकारणात यापुढे सक्रीय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये यशवंत सिन्हा यांनी अर्थ व परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून यशवंत सिन्हा यांनी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारची आर्थिक धोरण व सरकार चालवायची पद्धत यासगळ्यावर यशवंत सिन्हा यांनी नेहमी निशाणा साधला.  

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपा