शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:26 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी; झारखंडमधील विजयाबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकांत झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस आघाडीला मिळालेला विजय म्हणजे समाजात जाती-पाती, धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे प्रयत्न करणाºया भाजपचा जनतेने केलेला पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.

झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीवर विश्वास दाखविल्याबद्दल त्या राज्यातील जनतेचे सोनिया गांधी यांनी आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाल्याबद्दल त्यांनी हेमंत सोरेन, तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले की, भाजप व त्याच्या विद्वेषी भूमिकेचा झारखंड विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्याने हा विजय खास व सद्य:स्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. जातीपाती, धर्माच्या आधारे समाजामध्ये फूट पाडणाºया या पराभवामुळे अद्दल घडली आहे.

मतांमध्ये घट होऊनही झामुमोचे ११ आमदार जास्तझारखंड मुक्ती मोर्चाला यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये २०१४ च्या तुलनेत जवळपास दोन टक्के घट झाली आहे तरीही तो यंदा ११ जागा जास्त जिंकून ८१ सदस्यांच्या विधानसभेत सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष बनला आहे.दुसºया बाजूला भाजपची मते २०१४ च्या तुलनेत दोन टक्के वाढली आहेत तरीही त्याचे आमदार ३७ (२०१४) वरून २५ वर आले. २०१४ मध्ये झामुमोने १९ जागा जिंकल्या होत्या, त्या यंदा ३० झाल्या. तीन पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व झामुमो करणार आहे.भाजपने २०१४ मध्ये ३१.२६ टक्के मते मिळवली होती व ती यंदा ३३.३७ टक्क्यांवर गेली.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019