शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"पार्टटाइम पॉलिटिक्स, फुलटाइम पर्यटन’’, परदेशात असलेल्या राहुल गांधींवर भाजपाची बोचरी टीका

By बाळकृष्ण परब | Updated: December 29, 2020 11:48 IST

Rahul Gandhi News : राहुल गांधी हे काही वैयक्तिक कारणास्तव सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यावरून मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वाडनाड लोकसभा मतदारसंघातील खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून पुन्हा एकदा बोचरी टीका करण्यात आली आहे. जो नेता पार्टटाइम पॉलिटिक्स आमि फुलटाइम पर्यटन करेल, अशा नेत्याला नानी आठवणे स्वाभाविक आहे, असा टोला भाजपा नेते मुख्यार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे. राहुल गांधी हे काही वैयक्तिक कारणास्तव सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यावरून मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.राहुल गांधीवर टीका करताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, पार्टटाइम पॉलिटिक्स आणि फुलटाइम पर्यटन आणि पाखंड जो नेता करेल. त्याला नानी आठवणे स्वाभाविक आहे. आता नानी आठवल्यावर ते कुठे जातात हे याची माहिती केवळ त्यांनाच असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी इटलीच्या वैयक्तिक दौऱ्यावर गेल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, राहुल गांधी हे कौटुंबिक कारणास्तव परदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काल झालेल्या काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्यालाही राहुल गांधी अनुपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण