शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 20:10 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

नवी दिल्ली- सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर गदारोळ सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने सुरू असलेल्या गदारोळामुळे भाजप नेत्याने त्यांच्यावर सडकून टीका केली. विरोधी पक्ष संसदेत मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत. सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत, हे माहीत असल्याने विरोधी पक्षांना चर्चेत रस नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मणिपूरमधील घटनेबाबत विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीतील नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले. मणिपूर प्रकरणावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांनी पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा करावा, असेही म्हटले. 

सरकार चर्चेसाठी तयार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार आहे. मणिपूरला जाऊन आलेले गृहमंत्री अमित शहा उत्तर देण्यास तयार आहेत. विरोधकांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेच मला समजत नाही. 

अमित शहा उत्तर देण्यास तयार भाजप नेते सुशील मोदी यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचे नेते मणिपूर जाऊ शकतात, राष्ट्रपतींना भेटू शकतात, परंतु या मुद्द्यावर संसदेत होणाऱ्या चर्चेत भाग घेऊ शकत नाहीत. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहेत, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे, यामुळेच ते संसदेतील चर्चेपासून दूर पळत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा