शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

प. बंगालमध्ये ५० बळी

By admin | Updated: August 2, 2015 22:46 IST

पश्चिम बंगालमधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर बनली. या पुराने आतापर्यंत ५० जणांचा बळी घेतला आहे आणि बेघर झालेल्या २.१४ लाख लोकांना १२

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर बनली. या पुराने आतापर्यंत ५० जणांचा बळी घेतला आहे आणि बेघर झालेल्या २.१४ लाख लोकांना १२ जिल्ह्णांत स्थापन करण्यात आलेल्या १५३७ मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पुढच्या २४ तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. रविवारी पाऊस आणि पुराशी संबंधित अपघातांमध्ये नऊजण मृत्युमुखी पडले. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्णांमध्ये १५३७ मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. या पुराचा ३७ लाख लोकांना फटका बसल्याचे वृत्त आहे.राज्यात ३८०४६ घरे कोसळली आणि जवळपास ४७२६४५ हेक्टरवरील उभी पिके नष्ट झाली आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि मुशिरदाबाद या जिल्ह्णांना बसलेला आहे.गुजरात, राजस्थानात लष्कराची मदतगुजरात आणि राजस्थानमध्येही पुराने कहर केला असून तेथे पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्कराचे जवान बचाव कार्याला लागले आहेत. लष्कराने आतापर्यंत १००० वर लोकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविल्याचे वृत्त आहे.