शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:58 IST

Pallavi Patel And Yogi Adityanath on Mahakumbh : सिराथू मतदारसंघाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी महाकुंभवरून राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

अपना दल (कमेरवादी) च्या नेत्या आणि सिराथू मतदारसंघाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी महाकुंभवरून राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाकुंभात व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकारने मानवी भावनांचा खेळ केला आहे आणि गंगा माता देखील हे पाप धुवू शकणार नाही असं म्हटलं आहे. 

पल्लवी पटेल म्हणाल्या, "आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे त्यापेक्षा चांगला काळ असू शकत नाही. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राजकीय राज्य आहे. येथे महाकुंभाचं आयोजन केलं जात आहे. अशा परिस्थितीत महाकुंभाच्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आशीर्वादाने होते."

"देश-विदेशातून लाखो भाविक महाकुंभमेळ्याला येत आहेत. त्यांच्या वतीने मी सरकारला एक प्रश्न विचारते. सरकारने आपल्या शाही दुर्बिणीद्वारे महाकुंभमेळ्याला येणाऱ्या ४० ते ४५ कोटी भाविकांचे आकडे सादर केले, परंतु चेंगराचेंगरीत ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलं त्यांची आकडेवारी का जाहीर केली नाही?"

"सरकार मोठ्या गोष्टी करण्यात खूप हुशार आहे, परंतु जेव्हा योग्य व्यवस्थापन आणि मानवी भावनांचा विचार केला जातो तेव्हा ते शून्य असतं. ते हे वारंवार सिद्ध करत आहेत. सरकार आणि ते चालवणारे लोक व्यवस्थापनाच्या नावाखाली मानवी भावभावनांशी खेळले आहेत आणि हे पाप स्वतः गंगा माता देखील धुवू शकत नाही" असं पल्लवी पटेल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश