शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून घुसखोरीत सातत्याने वाढ - जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:42 IST

पाकिस्तानकडून सीमेवरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवायचे प्रमाण वाढले असले तरी दहशतवादी जास्त प्रमाणात ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमेवरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवायचे प्रमाण वाढले असले तरी दहशतवादी जास्त प्रमाणात ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.जेटली म्हणाले की, भारतीय लष्कराचे पश्चिम सीमेवर वर्चस्व आणि प्रभाव आहे आणि सीमेपलीकडून पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी सर्व ती पावले उचलली गेली आहेत. पाकिस्तानने घुसखोरीचे प्रयत्न वाढवले आहेत. मात्रसुरक्षा दलांच्या अतिशय सावधगिरीमुळे घुसखोरीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरवण्यात आले असून घुसखोरी घटली आहे.विक्रमी संख्येने घुसखोर ठार मारले गेले आहेत. यावर्षी सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या २८५ घटना घडल्या.२०१६ मध्ये हीच संख्या २२९ होतीव त्यात ८ लोकांना प्राण गमवावे लागले होते, असे जेटलीम्हणाले. अरूण जेटली म्हणाले की,‘‘शस्त्रसंधी उल्लंघनाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर २२१ घटना घडल्या. या सीमेचे संरक्षण सीमा सुरक्षा दल आणि लष्कराकडे आहे.