शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पाककडून घुसखोरीत सातत्याने वाढ - जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:42 IST

पाकिस्तानकडून सीमेवरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवायचे प्रमाण वाढले असले तरी दहशतवादी जास्त प्रमाणात ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमेवरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवायचे प्रमाण वाढले असले तरी दहशतवादी जास्त प्रमाणात ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.जेटली म्हणाले की, भारतीय लष्कराचे पश्चिम सीमेवर वर्चस्व आणि प्रभाव आहे आणि सीमेपलीकडून पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी सर्व ती पावले उचलली गेली आहेत. पाकिस्तानने घुसखोरीचे प्रयत्न वाढवले आहेत. मात्रसुरक्षा दलांच्या अतिशय सावधगिरीमुळे घुसखोरीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरवण्यात आले असून घुसखोरी घटली आहे.विक्रमी संख्येने घुसखोर ठार मारले गेले आहेत. यावर्षी सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या २८५ घटना घडल्या.२०१६ मध्ये हीच संख्या २२९ होतीव त्यात ८ लोकांना प्राण गमवावे लागले होते, असे जेटलीम्हणाले. अरूण जेटली म्हणाले की,‘‘शस्त्रसंधी उल्लंघनाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर २२१ घटना घडल्या. या सीमेचे संरक्षण सीमा सुरक्षा दल आणि लष्कराकडे आहे.