शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:23 IST

पुलवामात 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्याचा खान यांना पुळका

इस्लामाबाद: भारताच्या कठोर कारवाईनं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर अवघ्या दोनच दिवसात पाकिस्ताननं शांतीचा सूर लावला आहे. आम्हाला शांतता हवी आहे. युद्ध करण्याची आमची इच्छा नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज संसदेत म्हटलं. मात्र भारतावर टीका करता करता खान यांनी दहशतवादाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. विशेष म्हणजे पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमदचं त्यांनी समर्थन केलं. भारत सरकारकडून काश्मीरमध्ये अत्याचार सुरू आहेत. त्याचमुळे एक 20 वर्षांचा तरुण आत्मघाती हल्लेखोर झाला, असं इम्रान खान म्हणाले. आदिल अहमद डार स्वातंत्र्याची भाषा करत होता. त्यामुळेच त्यानं स्वत:ला स्फोटकांसह उडवलं, असंदेखील खान यांनी म्हटलं. आदिलचा पुरेपूर बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी खान यांनी तमिळ टायगर्सचा संदर्भ दिला. पाकिस्तान गेल्या 20 वर्षांपासून आपल्याच जमिनीवर दहशतवादाचा सामना करत असल्याचंदेखील खान म्हणाले. भारतावर टीका करताना खान यांनी दहशतवाद्यांचं समर्थन केलं. पुलवामातील हल्ला आपल्याच स्थानिक दहशतवाद्यानं केल्याचं जैश ए मोहम्मदनं जाहीर केलं होतं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरनं डारचं कौतुकदेखील केलं होतं. यासाठी अजहरनं ऑडिओ क्लिपदेखील जारी केली होती. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. गेल्या चार वर्षांपासून काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबद्दल भारतीय जनतेनं सरकारला प्रश्न विचारायला हवेत, असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी