शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर 30 भारतीय मच्छीमारांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 19:34 IST

सुमुद्रामध्ये सीमा लक्षात येत नसल्याने बऱ्याचदा भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार सीमापार करत असतात.

अहमदाबाद : पाकिस्तानी तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताच्या तीस मच्छीमारांना ताब्यात घेतल्याचा आरोप पोरबंदर बोट असोसिएशनने केला आहे. याचबरोबर सहा ट्रॉलर्सही ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. 

सुमुद्रामध्ये सीमा लक्षात येत नसल्याने बऱ्याचदा भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार सीमापार करत असतात. या मच्छीमारांना तटरक्षक दल बोटींसह ताब्यात घेते. गुजरातच्या मच्छीमारांच्या तब्बल 1000 नौका पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. या नौका सोडविण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक नौका आज खराब अवस्थेमध्ये आहेत. जी पुन्हा माघारी आणू शकत नाहीत. 

नॅशनल फिशरवर्क फोरमचे सचिव मनीष लोधारी यांनी सांगितले की, साधारण आठ वाजता सर्व मच्छीमार मासेमारी करतात. यावेळी पाकिस्तानी तटरक्षक दलाने त्यांना कोणतीही सूचना न देता ताब्यात घेतले. नौका जप्त झाल्यावर मच्छीमारांना 20-30 लाखांचे नुकसान होते. 

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तणावाची स्थीतीमध्ये पाकिस्तानने गेल्या महिन्यात 100 मच्छीमार सोडले आहेत. हे मच्छीमार आंतराष्ट्रीय सीमा पार करून गेले होते. पाकिस्तानने चार टप्प्यांत 360 मच्छीमार कैद्यांना सोडण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत