शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर 30 भारतीय मच्छीमारांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 19:34 IST

सुमुद्रामध्ये सीमा लक्षात येत नसल्याने बऱ्याचदा भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार सीमापार करत असतात.

अहमदाबाद : पाकिस्तानी तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताच्या तीस मच्छीमारांना ताब्यात घेतल्याचा आरोप पोरबंदर बोट असोसिएशनने केला आहे. याचबरोबर सहा ट्रॉलर्सही ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. 

सुमुद्रामध्ये सीमा लक्षात येत नसल्याने बऱ्याचदा भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार सीमापार करत असतात. या मच्छीमारांना तटरक्षक दल बोटींसह ताब्यात घेते. गुजरातच्या मच्छीमारांच्या तब्बल 1000 नौका पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. या नौका सोडविण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक नौका आज खराब अवस्थेमध्ये आहेत. जी पुन्हा माघारी आणू शकत नाहीत. 

नॅशनल फिशरवर्क फोरमचे सचिव मनीष लोधारी यांनी सांगितले की, साधारण आठ वाजता सर्व मच्छीमार मासेमारी करतात. यावेळी पाकिस्तानी तटरक्षक दलाने त्यांना कोणतीही सूचना न देता ताब्यात घेतले. नौका जप्त झाल्यावर मच्छीमारांना 20-30 लाखांचे नुकसान होते. 

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तणावाची स्थीतीमध्ये पाकिस्तानने गेल्या महिन्यात 100 मच्छीमार सोडले आहेत. हे मच्छीमार आंतराष्ट्रीय सीमा पार करून गेले होते. पाकिस्तानने चार टप्प्यांत 360 मच्छीमार कैद्यांना सोडण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत