शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

पाकच्या ‘हवाई बंदी’चा भारतीय कंपन्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 04:06 IST

पाकिस्तानला टाळण्यासाठी ओमानला न्यावी लागत आहेत विमाने

नवी दिल्ली : पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या वापरास बंदी घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान वाहतूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांना लांबचा पल्ला घेऊन विमाने उडवावी लागत आहेत. त्यातच तेल कंपन्यांनी हवाई इंधनाचे भाव वाढविल्याने कंपन्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्ताननेभारतीय विमान वाहतूक कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. आणखी किमान १५ मेपर्यंत पाकिस्तानची ही बंदी कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले. तेल कंपन्यांनी हवाई इंधनात २.५ टक्के वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मे महिन्यातील इंधनाचा दर ७०० डॉलर प्रतिकिलो झाला आहे. गेल्या महिन्यात तो ६६८ डॉलर प्रतिकिलो होता.

पाकिस्तानी हवाई बंदीमुळे दररोज ४०० विमानांना फटका बसत आहे. पाकिस्तानला टाळण्यासाठी भारतीय विमानांना ओमान हवाई क्षेत्रापर्यंत खाली जावे लागत आहे. इराणचे हवाई क्षेत्र जवळ असले तरी तेथे आधीच वाहतूक जास्त असल्यामुळे तेथे जास्तीची १०० उड्डाणेच सामावून घेता आली आहेत. पाकचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांचा सर्वच खर्च वाढला आहे. विमानांना जास्त अंतर कापावे लागत आहे. त्यासाठी जास्त इंधन, वेळ व मनुष्यबळ लागत आहे. एअर इंडियाने आपल्या पायलटांना ओव्हरटाईम करायला सांगितला आहे. एअर इंडियाच्या दिल्ली ते अमेरिका थेट विमानास इंधन भरण्यासाठी एक थांबा घ्यावा लागत आहे.

अरबी समुद्रावरून मस्कतचा फेराएअर इंडियची विमाने आता दिल्लीहून मुंबई आणि अहमदाबादमार्गे जातात. अरबी समुद्रावरून उड्डाण करून ते आधी मस्कतला पोहोचतात आणि तेथून आपल्या नियोजित स्थानी जातात.आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही भारतात येण्यासाठी पाकचे हवाई क्षेत्र टाळून यावे लागत आहे. सिंगापूर एअर लाइन्स, फिन्नएअर, ब्रिटिश एअरवेज, एअरोफ्लॉट, थाई एअरवेज यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतairplaneविमान